अंदाजे २५
दिवस होत आले पण
माझे मडके मात्र
रिकामे,विचारात ३ आठवडे गमावले.
आज ठाम
विचार केला काही झाले तरी
मेंदूला गदा
गदा हलवून,जागृत करून,
प्रेरणा घ्यावयाची
व ब्लॉग मध्ये काहीतरी
खरडायचे. पण
काय?
निसर्गाने कोप केलाय त्यावर ...?
कश्मीर राजकारण... नको नको...
ज्यात समज
नाहीत्यात नाक
खुपसू नये
आईची शिकवण,मग खेळ विशेष
वर...?
नकोरे बाप्पा!सर्वांनाच
खेळ थोडेच आवडतात?
JJच्या
नवीनच, प्रथमच,अंगीकारल्या
भूमिकेबद्दल? नको... नको...
आता तर थोडी
मुलांशी ओळख होतेय,
प्रत्येकाच्या
मेंदूच्या सुरुकत्यांची शिरगणती
मीच
घेतोय,मग त्यावर लिहिण्यास अजून
६
महिने तरी लागतील...ह्याचाच
अर्थ...
‘थांबला तो
संपला काळपुढे चालला
धावत्यास
शक्ती येई आणि रस्ता सापडे...’
आता उपाय
एकच धावत रहाणे.
bhag arun bhag...
