Friday, July 20, 2018

शाई





शाई नसती तर
जग स्थिर राहिले असते का?
प्रगती म्हणजे काय हा प्रश्नच
उद्भवला नसता का?
आदिमानवा प्रमाणे
व्यवहार चालू राहिले असते का?
नाही नाही नाही
गरज ही शोधाची जननी,म्हणून
शाई जन्मास आली, म्हणूनच
रामायण, महाभारत, कुराण, बायबल
लिहिले गेले व सुरु झाले मानव जातीचे अधोपतन. 
जात, वर्ण धर्म,भेद,भाव, याचे राजकारण.
 न संपणारी कापूस कोंड्याची गोष्टं
जन्मास आली...
कशी?...

सांगेन कधीतरी...

No comments:

Post a Comment

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...