Tuesday, July 24, 2018

लगोरी








एके दिवशी काय झाले

जवळ पास काही नव्हते,
अशा शांत जागेत सोबती होते ते,
फक्त विचार विचार आणि विचार.
एकावर एक सुविचारांची लगोरी रचत होतो,
भिती होती एखाद्या वाईट विचाराचा चेंडू कधी येइल,
नी कधी लगोरी उध्वस्त करेल.
उध्वस्त झालेले सुविचार पुन्हा रचणे
ह्याला पर्याय नव्हता.


No comments:

Post a Comment

पाणी शोधताना..

पाणी शोधताना... एकदा एका चिमणीला तहान लागली. ती खिडकीवर येऊन बसली. आत डोकावून पाहते तर एका काचेच्या भांड्यात पाणी दिसले. पाणी पाहताच तिच्या ...